चार वर्षे उलटून गेली तरी पालखीमार्गाचे काम अपूर्ण वारकऱ्यांची वाट अजून ही बिकटच
शैलेश काटे इंदापूर : पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्याचा, त्याचे दर्शन घेण्याचा ध्यास घेतलेल्या वारकऱ्यांचा पायी जाण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा, त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी सणसर पासून सराटी पर्यंतच्या चौपदरी पालखीमार्ग तयार करण्याचा घाट घातला गेला. २०२१ च्या नोव्हेंबर महिन्यात सुरु झालेल्या या प्रकल्पाचे काम २०२५ चे पाच महिने उलटून गेले तरी ही पूर्ण झालेले नाही. पालखीमार्गाचे…
