अनेक भाषा आत्मसात केल्याने आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते : मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी

  इंदापूर : ‘भाषा ही कोणत्या जाती धर्माची मक्तेदारी नसते. देशविदेशात राज्यात आपण जातो.तिकडचे लोक ही ये-जा करत असतात.अशा वेळी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अनेक भाषा बोलता येणे गरजेचे असते.अनेक भाषा आत्मसात केल्याने आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते’,असे प्रतिपादन दर्गा मस्जिदचे मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी यांनी केले. इंदापूर महावि‌द्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने उर्दू लिपी प्रशिक्षण वर्गाच्या उ‌द्घाटन…

Read More