महायुती शासनाने महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा मागे घ्यावा : ॲड. राहुल मखरे यांची मागणी

इंदापूर : महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे हनन करणारा, संविधानविरोधी कायदा असल्याने, महायुती सरकारने तो कायदा मागे घ्यावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस ॲड.राहुल मखरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ, इंदापूर नगरपरिषदेच्या प्रांगणात बुधवारी (दि.१० सप्टेंबर) छेडलेल्या आंदोलनात करण्यात आले. ते बोलत होते….

Read More